लग्न आता गरज कमी आणि रिस्क जास्त Marriage Fear India ? भारतातील वैवाहिक नात्यांमधील वाढती भीती आणि वास्तव
लग्न आता गरज कमी आणि रिस्क जास्त Marriage Fear India ? भारतातील वैवाहिक नात्यांमधील वाढती भीती आणि वास्तव. पूर्वी लग्न म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात मानली जायची. आता अनेकांसाठी ती रिस्क वाटू लागली आहे. एका बाजूला मुलींना भीती आहे. हुंड्यासाठी छळ होईल का? सासरी सुरक्षित राहू का? तर दुसऱ्या बाजूला काही मुलांमध्येही एक नवीन भीती वाढताना … Read more