Indian farmer problems !! शेतकऱ्याचं सर्वात मोठं दुःख काय आहे?
तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्याच्या सर्वात मोठे दुःख काय असते. ( Indian farmer problems !! शेतकऱ्याचं सर्वात मोठं दुःख काय आहे? ) शेतकऱ्याचे दुःख एकच नाही. ते रोज बदलते. एकत्र बघितले तर अनिश्चितता सर्वात मोठे दुःख आहे. शेतकरी आज पेरणी करतो, पण उद्या पाऊस येईल का याची खात्री नसते. पाऊस आला तर कधी जास्त येतो, … Read more